All posts by pratap bodkhe

epik pahani – पीक पाहणीची एक चूक शेतकरी येऊ शकतो अडचणीत

epik pahani करून घ्या नाहीतर मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ

epik pahani :- शेतकरी बंधुनो,आता सावधान व्हा.तुमच्यासाठी हि माहिती अतिशय महत्वाची आहे.तुम्हाला काही काम करायचे आहेत.नाहीतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सरकारी आर्थिक मदत किंवा पीक विमा देखील मिळणार नाही.चला तर पाहूया सविस्तर माहिती त्याअगोदर जर तुम्हाला अशाच योजना व माहिती मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

राज्यांना 7,532 कोटी रुपये निधी मंजूर -तुमच्या खात्यात येणार का पैसे- इथे क्लिक करून पहा

बऱ्याच शेतकऱ्यांना epik pahani महत्वाची वाटत नाही मात्र सरकारने या पुढे मोठे पाऊल उचलले असून आता सर्व धोरण हे कठोर केले आहेत त्यामुळे आता शेतकऱयांची जबाबदारी वाढली आहे.शेतकरी बंधुनो आता 2023 च्या खरीप हंगामासाठी शासनाच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचा आवाहन करण्यात आलेल आहे.

हि चूक केल्यास पीक पाहणी करूनही मिळणार नाही विमा

मित्रांनो एक जुलै 2023 पासून राज्यातील शेतकऱ्यांना आपले खरीप हंगामातील 2023 ची ईपीक पाहणी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.आता मात्र नवीन सुधारित पद्धतीने नवीन मार्गदर्शक सूचनासह आणि नवीन सुधारित pik pahani app सह ईपीकी पाहणी करायची आहे.

2023 करता सुरू करण्यात आलेली ईपीक पाहणी आता शेतकऱ्यांना epik pahani android aplication 2.0.11 या सुधारित एप्लीकेशन वापरूनच अपडेट करण्याचे आहे.अन्यथा आपण जर जुन्या app च्या साहाय्याने केल्यास तुमची पीक पाहणी होणार नाही.तेव्हा जर तुमच्याकडे मोबाईल मध्ये जुने अँप असेल तर लगेच update करून घ्या,

या तारखेच्या आत epik pahani करून घ्या | हि आहे शेवटची तारीख

मित्रांनो 2023 चे pik pahani करण्यासाठी 31 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून याच्यामध्ये काही ज्या सुधारणा केल्या आहेत.मित्रांनो पूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना 48 तासांमध्ये दुरुस्ती करता येत होती.

त्याच्यानंतर त्या नोंदी तलाठीच्या माध्यमातून चेक केल्या जात होते आणि पुढे या जर नोंदी बरोबर असतील तर तलाठीच्या माध्यमातून त्याला आक्षेप नोंदविला जात होता. आणि शेतकऱ्यांच्या सातबाराला या नोंदी दिसत होत्या.

शेतकरी मित्रानो,कृषी विभागाच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात अली आहे.हि तारीख आहे ३० जुलै २०२३ आहे आणि या तारखेच्या आत ईपीक पाहणी करायची आहे.तुम्ही ईपीक पाहणी केली नाही तर मात्र तुम्हाला पीक विमा मिळणार नाही.

मित्रांनो याच्यामध्ये आता नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे.ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या जिओ ट्रेकिंगचा फोटो काढून आपल्या इपिक पाहणीचे आपलिकेशन मधून नोंदी करता येणार आहेत आणि या नोंदी करून आपली इफेक्ट पाने सबमिट करता येतील.

Ativrushti anudan अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी केंद्राचा निधी वाटप

Ativrushti anudan केंद्र सरकारकडून राज्यांना 7,532 कोटी रुपये निधी मंजूर

Ativrushti anudan :- मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे.कारण आता राज्यात होणाऱ्या अतिवृष्टी अवेळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस अशा येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासा दायक महत्त्वपूर्ण अपडेट अली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना प्रथम हि मदत मिळणार? कोणते शेतकरी पात्र होणार? याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तेव्हा लेख पूर्ण वाचा.मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच योजना व माहिती थेट तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत जर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता .ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला विविध नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी 1420 कोटी 80 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे.आता मात्र लवकरच तुमच्या खात्यात हा मदत निधी जमा होणार आहे.

मित्रानो तुम्हाला माहीतच असेल कि,भरायचं वेळी राज्यात येणाऱ्या नैसर्गिक अपत्त्ती मुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान ओट असते,अशावेळी राज्य सरकार आर्थिक मदत जाहीर करते मात्र शेतकऱ्यांना कोणतीच मदत प्रत्येक्ष मिळत नाही, त्याच महत्वाचं कारण असते कि, राज्य सरकारकडे पुरेशा निधी नसतो.

ज्या वेळी कोणत्याही राज्यात नैसर्गिक आपत्ती येते अशावेळी राज्य सरकार याची सूचना केंद्राला देतो.त्या नंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी राज्यांना मदत केली जाते आणि याच्या साठी 7532 कोटी रुपयांची मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध राज्यांना वितरित केली गेली आहे.
आता लवकरच हि आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे.

कोणत्या जिल्ह्याला, राज्याला किती मदत मिळणार त्यासाठी
इथे क्लिक करा

Ativrushti Nuksan Nidhi केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ativrushti Nuksan Nidhi एकट्या महाराष्ट्राला 1420 कोटी 80 लाख रुपये एवढी मदत वितरित

Ativrushti Nuksan Nidhi :- मित्रानो गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आलो आहोत कि,तुमच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होते त्यानंतर सरकार कडून आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात येते मात्र प्रत्येक्ष Ativrushti Nuksan Nidhi मात्र मिळत नाही .आता मात्र तुमच्यासाठी मोठी बातमी अशी कि आता तुम्हाला लवकरच हि मदत मिळणार आहे.

Ativrushti Nuksan Nidhi

पुढे माहिती पाहण्या अगोदर अशीच नवनवीन माहित व योजना थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता. ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

केंद्र सरकार कडून नुकताच 7532 कोटी रुपयांचा निधी अतिवृष्टीसाठी मंजूर करण्यात आला आहे.त्या पैकी पैकी तब्बल 20% रक्कम ही एकट्या महाराष्ट्राला 1420 कोटी 80 लाख रुपये एवढी मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एसडीआरएफ ( SDRF ) मध्ये निधी वितरित करत असताना पूर्वी दिलेल्या निधीचं उपयोगिता प्रमाणपत्र लक्षात घेतले जाते. ते पूर्णपणे निधी वितरित झालेला आहे त्या निधीचा वापर केलेला आहे का? अशा प्रकारचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नवीन निधी उपलब्ध करून दिला जातो.


मात्र सध्याची असलेली परिस्थिती लक्षात घेता, विविध भागांमध्ये अतिवृष्टी होते, काही भागांमध्ये पुराचा धोका निर्माण होतो या राज्यांना नैसर्गिक आपत्तीचे निवारण करन्यासाठी मदत म्हणून हा 7532 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

राज्य निहाय वाटप होणार निधी

आता हा मंजूर निधी पुढील प्रमाणे वाटप केला जाईल.

अ.क्र.राज्य मंजूर निधी
1उत्तराखंड 413 कोटी
2 मणिपूर 18 कोटी
3मेघालय 27 कोटी
4मिझोराम 20 कोटी
5ओडिसा 707 कोटी
6पंजाब २१८ कोटी
7तामिळनाडू 450 कोटी
8तेलंगणा 188 कोटी
9त्रिपुरा 30 कोटी
10उत्तर प्रदेश 812 कोटी
11आंध्र प्रदेश 493 कोटी
12 अरुणाचल प्रदेश 110 कोटी
13आसाम 340 कोटी
14 बिहार 624 कोटी
15 छत्तीसगड 181 कोटी
16गोव्यासाठी ४ कोटी
17.गुजरातसाठी 584 कोटी
18 हरियाणासाठी 216 कोटी
19हिमाचल प्रदेशला 180 कोटी
20कर्नाटक 348 कोटी
21केरळ 138 कोटी
state Ativrushti Nuksan Nidhi list

आंध्र प्रदेशला 493 कोटी रुपये,अरुणाचल प्रदेशला 110 कोटी मिळणार, आसामसाठी 340 कोटी, बिहार साठी 624 कोटी निधी मिळणार, छत्तीसगड साठी 181 कोटी, गोव्यासाठी ४ कोटी रुपये निधी मिळणार.गुजरातसाठी 584 कोटी, हरियाणासाठी 216 कोटी मिळणार, हिमाचल प्रदेशला 180 कोटी रुपये, कर्नाटक साठी 348 कोटी, केरळला 138 कोटी तर महाराष्ट्रासाठी 1420 कोटी 80 लाख रुपये एवढी रक्कम मदत म्हणून वितरित करण्यात आलेली आहे.

Pm kisan samman nidhi योजनेत मोठा बदल आता ६ हजारा ऐवजी 18 हजार मिळणार.

याप्रमाणे मणिपूर साठी 18 कोटी, मेघालय साठी 27 कोटी, मिझोराम साठी 20 कोटी, ओडिसा 707 कोटी, पंजाब २१८ कोटी, तामिळनाडू 450 कोटी, तेलंगणा 188 कोटी, त्रिपुरा 30 कोटी, उत्तर प्रदेश 812 कोटी तर उत्तराखंडसाठी 413 कोटी अशी एकूण राज्यांसाठी 7532 कोटी रुपयांची ही रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.


आता केंद्र शासनाचा हा निधी राज्य शासनाला मिळालेला आहे त्याच्यामुळे लवकरच या निधीचे आता वितरण करण्यासाठी निधीची कमतरता असलेल्या जिल्ह्यात मदतीचे वितरण केले जाणार आहे. याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा एक निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Cooking Oil Price तेलाचे नवीन दर | तेल मिळणार स्वस्त दरात

cooking oil price 15 kg तेल २५० ते ३०० रुपयांनी स्वस्त मिळणार

Cooking Oil Price : मित्रानो गेल्या ६ महिन्यापासून तेलाच्या दरामध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे.आता तुमच्यासाठी हि बातमी धक्कादायक आहे.कारण आता तेलाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र अजून दर वाढले नाही. मित्रानो तुम्ही घाबरू नका तुम्हाला हे तेल खूप स्वस्त दरामध्ये मिळवून देणार आहोत.

चला तर पाहूया दर कधी कमी होणार? स्वस्त दरात तेल कुठे मिळणार?चला तर पाहूया सविस्तर माहिती. त्या अगोदर अशीच माहिती व योजनेची माहिती थेट तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो,खरं पाहिले तर रोजच्या वापरातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे तेल आहे.मात्र आता हे तेल अजून महाग होण्याच्या मार्गावर आहे.कारण अंतर राष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.श्रीलंका,अफगाणिस्तान व पाकिस्तानात हे तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
त्यामुळे आता इतर देशांना सुद्धा महागाईचा फटका बसू शकतो.

१५ लिटर तेल आता इथे मिळणार २५० ते ३०० रुपयांनी स्वस्त

मित्रानो रोजच्या जेवणात खाद्यतेलाचा वापर असतो. त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणावर तेलाचा वापर वाढला आहे.मात्र दुसरीकडे तेलाचे भाव वाढल्याने महिलेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.आता पाहूया १५ लिटर तेलाचा पिपा / डब्बा स्वस्त कसा मिळणार?

old pension scheme -राज्यात लागू होणार जुनी पेंशन | सरकारचा मोठा निर्णय

मित्रानो तुम्ही जर तुमचा गावातील किंवा शहरातील दुकानांमध्ये तेल खरेदी करत असाल तर मात्र हे तेल तुम्हाला खूप जास्त दराने दिले जाते .अशावेळी तुम्ही हे तेल तिथे खरेदी न करता होलसेल खरेदी केल्यास हे तेल तुम्हाला खूप स्वस्त मिळते.

Cooking Oil Price 15 kg ऑनलाईन खरेदीत मोठी सूट

जर तुम्ही ऑनलाईन तेलाची खरेदी करत असाल तर मात्र या तेलाच्या दरात मोठी सूट सध्या मिळताना दिसत आहे.मित्रानो ऑनलाईन खरेदीमध्ये सध्या तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो तेव्हा सध्या ह्या काही ऑफर सुरु आहेत.
खालील काही ऑनलाईन ऑफर सुरु आहेत.

अ.क्र. कंपनीचे नाव प्रमाणदरखरेदी लिंक
1 D-mart shop15 लिटरMRP ₹ 1,975 1699Sunflower Oil
2IndiaMART15 लिटरMRP ₹ 1,875 1,590Soyabean Oil
3amazon15 लिटरMRP ₹ 7000 4,500Groundnut Oil
4kirana store15 लिटरMRP ₹ 1,875 1590FREEDOM SF OIL
5GO Bazaar 15 लिटरMRP ₹3,000 ₹1,650Sunflower Oil

old pension scheme -राज्यात लागू होणार जुनी पेंशन | सरकारचा मोठा निर्णय

old pension scheme साठी हेच कर्मचारी आहेत पात्र -पहा निर्णय काय?

old pension scheme : – मित्रानो,हि आताची सर्वात मोठी बातमी आहे.कारण आता पर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती म्हणजे आता जुनी पेंशन पुन्हा लागू केली जाणार आहे. आपण जर केंद्र सरकारचे कर्मचारी असाल अथवा आपल्या कुटुंबातील कुणी व्यक्ती केंद्र सरकारचे कर्मचारी असेल,तर जुन्या पेंशन बाबत तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे.


चालला तर पाहूया सविस्तर माहिती.हि पेनशें कोणाला लागू होणार ? कोणते कर्मचारी या योजनेसाठी पात्र होणार ? हि योजना केंद्रासाठी तर आहेच मात्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार काय? याच बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मात्र त्या अगोदर अशाच नवीन योजना व माहिती तुम्हाला थेट मोबाईल वर अगदी मोफत मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

तुम्हाला माहीतच आहे कि,मागे बऱ्याचदिवसा पासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी काही दिवसाचे आंदोलन देखील केले होते.आणि आंदोलनाचा मुख्य उद्देश होता कि,सध्या बंद असलेली पेंशन योजना परत लागू करावी.मात्र त्यावेळी नुसते आस्वासन दिल्याने अनोदोलन मागे घेतले होते.

आता मात्र सरकारने एक मोठे पाऊल उचलत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडक समूहाला Old Pension Scheme निवडण्याचा पर्याय दिला आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि, 22 डिसेंबर 2003 पूर्वी अधिसूचित केलेल्या पदांसाठी केंद्रीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुन्या पेन्शनचा पर्याय दिला जाईल.तसेच एक नवी पर्याय सुद्धा तिथे दिला जाईल तो म्हणजे new pension scheme .आता या पैकी तुम्हाला एक पर्याय निवडता येईल.

Old Pension Scheme हि 22 डिसेंबर 2003 पासूनच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अधिसूचित करण्यात आली होती. या अगोदरही सर्व कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा लागू होती मात्र ती नंतर बंद झाली होती त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना फार महत्व वाटत नव्हते

जुन्या पेंशन योजना सध्या फक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) कर्मचारी आणि अशा इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात अली आहे.जे 2004 मध्ये सेवेत रुजू झाले होते. त्यांनाही पेंशन लागू होणार नव्हती मात्र भर्ती प्रक्र‍ियेत प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाला होता याच कारणाने त्यांना या योजनेत सामाविस्ट करण्यात आले आहे.मात्र सध्य राज्य सरकारच्या कोणत्याच कर्मचाऱ्यांना पेंशन लागू झालेली नाही.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेंशन लागू होणार का?
इथे क्लिक करून पहा नर्णय

३० जून पासून सर्वांचे पॅनकार्ड बंद झाले.तुमचे बंद झाले आहे का?
असे चेक करा करा फक्त २ मिनिटात