All posts by pratap bodkhe

Pan Card Aadhar Card link करा फक्त २ मिनिटात-तुमचे पॅन कार्ड बंद झाले आहे का? असे चेक करा | pan card active or not how to check?

Pan Card Aadhar Card link करा फक्त २ मिनिटात मोबाईल मध्ये तेही घरच्या घरी

तुम्ही आमचा अगोदरचा लेख वाचला असेल.मित्रानो आता सावधान,जर तुम्ही तुमचे Pan Card Aadhar Card link केले नाही तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड व ६ महिने ते १ वर्षाचा कारावास होऊ शकतो.कारण मागील एका वर्षांपासून आयकर विभाग वारंवार सूचना देत होते व आधार कार्ड सोबत पॅनकार्ड लिंक करून घ्या असे सांगत होते.

  1. गाय गोठा अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
  2. Gay Gotha Yojna 2023 | गाय गोठा अनुदान-आता मिळणार १०० % अनुदान लगेच अर्ज करा.


मात्र नागरिक याची दखल घेत नव्हते.त्यांनंतर त्यांनी ३० जून २०२३ हि आधार व पॅन लिंक करण्यासाठी अंतिम तारीख दिली होती.ती तारीख आता निघून गेली आहे.आणि आता जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड कोणत्याही व्यवहारासाठी वापरले तर मात्र तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.अशीच नवीन योजना व शेती विषयक माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.त्याची लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

ज्या प्रमाणे आधार कार्ड महत्वाचे कागदपत्र मानले जाते त्यापेक्षाही अति महत्वाचे कागदपत्र म्हणजे आता पॅनकार्ड आहे.कारण तुमच्या आर्थिक व्यव्हारासी ते संबंधित असून आता आयकर विभाग पॅनकार्ड आधार सोबत न जोडल्यास मोठी कार्यवाही करणार आहे हे लक्षात घ्या.

चला आता अगोदर आपल्याला आपले Pan Card Aadhar Card link आहे का ते चेक करून घ्यायचे आहे.आता मित्रांनो हे चेक करण्यासाठी तुम्हाला पुढील लिंक क्लिक करायची https://www.incometax.gov.in/ या वेबसाईट वर आल्यावर तुम्हाला अनेक ऑपशन दिसतील.या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं.

खाली तुम्हाला Quick Links असे नाव दिसेल आणि त्याखाली इथे तुम्हाला भरपूर अशा लिंक दिसत असतील. इथे Verify Your PAN हा ऑप्शन दिसेल आता त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज उघडेल आता इथे तुम्हाला इथली संपूर्ण माहिती भरायची आहे जासी कि तुम्हाला खालील फोटोत दिसत आहे.

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तो भरून घ्या त्यानंतर तुमचं पूर्ण नाव तुमच्या पॅन कार्ड वरती जसं पूर्ण नाव असेल ते तिथे टाईप करायचे आहे. त्यानंतर तुमची जन्म तारीख योग्य पद्धतीने निवड आता त्यानंतर मोबाईल नंबर टाकून झाल्यावर Continue या बटन वर क्लिक करा.

आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार-मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय.तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच लाभ घ्या.इथे क्लिक करा.

आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी आलेला दिसेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे .आणि त्यानंतर खाली व्हॅलडेड बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही वेलेटेड बटणावर क्लिक कराल तर तुम्हाला इथे दाखवेल की तुमचं पॅन कार्ड हे चालू आहे का बंद आहे.

आता तुम्हाला हिरव्या रंगामध्ये एक मेसेज दिसत असेल.ते वाचल्यास इथे तुम्हाला “Pan card र्ड ऍक्टिव्ह अँड डिटेल्स” असे दाखविल्यास तुमचं पॅन कार्ड चालू आहे हे समजून घ्या.जर असे दाखवत असेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही,काळजी करण्याचं कारण नाही.
जर तुमचे पॅनकार्ड बंद असेल तर लाल अक्षरांमध्ये pan card not active असे दिसेल.जर तुमचे कार्ड बंद असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे. लक्षात ठेवा आता तुमचे तुमचं पॅन कार्ड हे बंद आहे त्याला तुम्हाला ॲक्टिव्ह करावं लागणार आहे.ज्यांचं पॅन कार्ड हे बंद झालं असेल तर त्यांनी त्यांचं पॅन कार्ड हे आधार काढला लिंक करणे गरजेचे आहे आणि तेव्हाच त्यांचं पॅन कार्ड हे चालू होईल. अन्यथा तुमच्यावर केस लागू शकते.
पॅन कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी इथे क्लिक करा

pm kisan yojna व namo shetkari yojna यांचा निधी झाला मंजूर आता खात्यात पैसे येणार

नमो शेतकरी योजनेचा निधी मंजूर आणि pm kisan yojna हप्ता या तारखेला येणार

pm kisan yojna :-नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या २००० रुपयाची वाट पाहत असत तर तुमच्यासाठी हि महत्वाची मोठी बातमी आहे.तुम्ही हे एकल आहे कि नमो शेतकरी योजनेला मंजुरी मिळाली हे खार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना pm kisan yojna यामधून शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांच्या वार्षिक मानधनासोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून देखील 6 हजार रुपयांचा वार्षिक मानधन दिला जाणार आहे याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केलेली आहे.

अशा योजना व शेती विषयक माहिती तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली लिंक दिली आहे

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

pm kisan yojna

या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून तसेच याच्या संदर्भातील GR म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र असलेले सर्व लाभार्थीच या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील असे देखील तुम्ही ऐकले असेल आणि याच्यामध्ये नवीन काही बदल देखील केले जातील अशा प्रकारची माहिती या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

pm kisan चे पोर्टल आता नमो शेतकरी योजनेच्या पोर्टल बरोबर एकत्रीकरण केलं जाणार आहे.दोन्हीचा डाटा या ठिकाणी घेतला जाईल आणि या योजनेमध्ये पात्र असलेले लाभार्थी पात्र करून केंद्र शासनाच्या सहा हजार रुपया सोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक मानधन दिला जाईल अशा प्रकारे त्याच्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

हे ३ काम करा नाहीतर मिळणार नाहीत पाम किसान चे २ हजार रुपये -त्यासाठी इथे क्लिक करा.

नमो शेतकरी योजनेचा लेखाशिर्ष ला मंजुरी | पहिला हप्ता कधी मिळणार?

कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यासाठी निधी मंजूर होणे गरजेचं असते.आणि निधी पाहिजे असेल तर त्याचा लेखाशिर्ष तयार होणे गरजेचं असते.मात्र मित्रांनो अद्याप देखील निधी वितरण करण्याच्या जरी घोषणा केलेल्या असल्या तरी या योजनेसाठी लेखाशीर्ष निर्माण करण्यात आलेलं नव्हतं.राज्य शासनाच्या माध्यमातून हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधीची तरतूद त्याच्यासाठी राज्य शासनाकडून निधीचा वितरण हे सर्व होण अपेक्षित असताना महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठीच लेखाशीर्ष आलेला आहे.

आज म्हणजेच 3 जुलै 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्णअसा शासन निर्णय निर्गमित करून या योजनेसाठी लेखाक्षर्ष निर्मितीस मंजुरी देण्यात आलेली आहे.आणि हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .आता याच लेखा शीर्षाच्या अंतर्गत या नमो शेतकरी योजने करीत निधीचा वितरण केले जाणार आहे.

आता लवकरच शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या वार्षिक मानधनाचा वितरण केले जाणार आहे तर मित्रांनो या योजनेचा एक महत्त्वाचा आणि अंतिम असा टप्पा या ठिकाणी आज पार पाडण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी सुरुवात होईल .

सध्या नमो शेतकरी योजनेसाठी पुरवणी मागण्या सादर केलेले आहेत, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर केल्या जातील मात्र पावसाळी अधिवेशनापूर्वीच पहिल्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही.

मित्रांनो अजून पर्यंत पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली नाही, त्याच्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता याचबरोबर राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल असे जाणकार सांगत आहेत.

ganvesh yojna मिळणार मोफत गणवेश | गणवेशा बरोबर मिळणार आणखी ह्या 2 वस्तू | सरकारची मोठी योजना

ganvesh yojna आता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट,पायमोजे मिळणार

ganvesh yojna :- मित्रांनो तुमच्यासाठी हा निर्णय फारच महत्वाचा ठरणार आहे.कारण मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी हा निर्णय तुमच्या मुलांसाठी महत्वाचा ठरणार आहे.तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवत असाल आणि तुम्हाला त्या मुलांच्या गणवेशाची काळजी पडली असेल तर आता काळजी सोडा आणि हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण आता तुमच्या मुलांना अगदी मोफत गणवेश मिळणार आहे.

हा गणवेश कोणाला मिळणार ? कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार? कधी मिळणार ? गणवेसच
मिळणार कि आणखी काही मिळणार? .चला तर या बाबतचा निर्णय पाहूया.त्या अगोदर जर अशाच योजना व शेतीविषयक माहिती जर तुम्हाला अगदी मोफत तुमच्या मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका, बघा खाली लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो या अगोदर फक्त दारिद्र्यरेषेखालील शाळेतील मुलांना मोफत गणवेश, बूट व पायमोजे हे शासनाकडून मिळत होते.मित्रांनो यामध्ये आता शासनाकडून बदल करण्यात आलेला असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे.

दारिद्र्यरेषेवरील मुलांना देखील मोफत गणवेश बूट पायमोजे देखील मिळणार का? पहा नवीन निर्णय

मित्रानो पूर्वी या योजनेच्या माध्यमातून पहिली ते चौथी पर्यंत गणवेश वाटप केला जात होता त्यानंतर त्यात थोडा बदल करण्यात आला आणि हे अनुदान सातवीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात येऊ लगे.तर त्यातही काही अटी सरकारने लावल्या होत्या,ज्यामध्ये अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती,तसेच काही निवडक मागास वर्गासाठी हि योजना लागू होती.म्हणजेच दारिद्र रेषेखालील मुलांनाच हा लाभ मिळत होता.

आता केंद्राच्या नवीन निर्णया नुसार राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना म्हणजेच दारिद्र रेषेवरील सर्वांनाच ganvesh yojna लागू केली आहे.पहिली अट रद्द करून पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांना देखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.त्यानुसार दारिद्र्यरेषेवरील मुलांना देखील मोफत गणवेश, बूट, पायमोजे मिळणार आहेत.

Pm kisan samman nidhi योजनेत मोठा बदल आता ६ हजारा ऐवजी 18 हजार मिळणार.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.तर विरोधक त्यांच्यावर वेगवेगळे कमेंट देखील करताना दिसत आहेत.विरोधक टीका करणारच मात्र याबाबत तुम्हाला काय वाटते हे नक्कीच कमेंट करून सांगा.

ganvesh yojna यात या वस्तूचा समावेश | गणवेश बरोबर मिळणार आणखी ह्या ३ वस्तू

नवीन निर्णया नुसार मोफत गणवेशा सोबतच दरवर्षी एक बुटाची जोडी आणि दोन जोड पायमोजे देण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे मागास व दार िद्र्यरेषेखालील विद्यार्थ्याप्रमाणेच दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश मिळणार असल्याने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

विध्यार्थाना सकस आहार तर मिळत आहे आता पुढील वर्षी आणखी काही नवीन योजना लागू होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.ज्यामध्ये अभ्यासाला असलेले पथ्य पुस्तक व आवश्यक वस्तू देखील वाटप होण्याची शक्यता आहे.

कपडे वाटप कधी होणार | कधी पासून योजना लागू होणार किती निधी मंजूर

या वर्षापासूनच या योजनेची अंमलबजावणी करावयाचे आव्हान करण्यात आले असून या आर्थिक वर्षाकरिता गणवेश वाटप करीत 75 कोटी ६० लाख रुपये तसेच बूट पायमोजा करिता ८२ कोटी ९२ लाख रुपये इतर निधी मंजूर करून देण्यात येणार आहे.

सध्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो मात्र आता यापुढे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा लाभ दिल्या जाणार आहे.

हा गणवेश वाटप कदाचित १५ ऑगष्ट पासून केला जाण्याची शक्यता आहे.कारण दरवर्षी याच वेळी हा वाटप होत असतो.मात्र योजना मोठी असल्याने यात थोडा विलंब देखील लागू शकतो.तुम्हाला हि नवीन योजना आवडली का? या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्कीच कमेंट करून सांगा.

Big news :-युरिया बाबत शासनाचा मोठा निर्णय | Urea subsidy 2023 युरिया झाला स्वस्त

Urea subsidy मध्ये मोठी वाढ-आता युरिया झाला स्वस्त

Urea subsidy 2023 :- शेतकरी मित्रांनो युरियाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा दिलासा देणारा निर्णय सरकार घेणार आहे.आणि हि खात भावाच्या संदर्भात मोठी अपडेट आहे.कारण आता शेतकऱ्यांना युरिया अगदी माफक दारात शेतकऱ्यांना मिळणार असून युरियाचे भाव मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून युरियाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे.ज्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये निमकोटिंग युरिया आणि टॅक्सेस युरिया वगळता 242 रुपये प्रति बॅग या दरामध्ये युरिया उपलब्ध होणार आहे.अशीच योजना व शेती विषयक माहिती मोबाईवर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली लिंक दिली आहे ..

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Urea subsidy 2023 :- आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युरिया मोठ्या प्रमाणावर माहागला असून अमेरिका देशांमध्ये युरियाची बॅग ३००० रुप्याच्या जवळपास पोहचली आहे. आणि देशातही मोठ्या प्रमाणावर यरियाचे भाव वाढण्याची शक्यता असताना त्यावर नियंत्रण करून शेतकऱ्यांना परवडेल अशा भावात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

युरिया उत्पादनात भारत अग्रेसर – देशाची मान उंचावणार भारत

भारता सारख्या कृषी प्रधान देशामध्ये युरियाची मागणी तसेच वाढते दर नियंत्रणात ठेवणं हे एक मोठी उद्दिष्ट शासनासमोर होते आणि शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी युरियाचे उत्पादन वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेले होते.सध्या देशामध्ये 284 LMT पर्यंत उत्पादन क्षमता आहे.भारत देश देश युरियाच्या खताच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसत आहे.

लगेच जाणून घ्या-संपूर्ण कंपन्यांचे DAP ,१० २६ २६ ,२० २० ० १३ ,पोटॅश चे नवीन भाव जाहीर

भारतामध्ये आता युरियाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेले आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना युरिया वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्याचा तुटवडा अजिबात निर्माण होणार नाही.तसेच आता सरकार नॅनो युरिया बाबत काम करताना दिसत आहे. येत्या दोन ते तीन वर्षापर्यंत 44 कोटी नॅनो युरिया
बॉटल उत्पादन क्षमता वाढविली जाणार आहे.

युरिया झाला स्वस्त हे आहेत urea चे नवीन दर


Urea subsidy 2023
:- सध्या युरियाच्या बॅगचे दर हे साधारणपणे 2200 रुपया पर्यंत पोहोचलेले आहेत आणि याच्यामुळे सरकारने याच्यावरती सबसिडी देणे अपेक्षित होते. यामुळे पुढील तीन वर्षाकरिता 3 लाख 68 हजार कोटी रुपयांचा पॅकेज या युरियाच्या सबसिडीसाठी जाहीर करण्यात आलेले आहेत.त्यासाठी लागणारे टॅक्सेस वगळता शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये 242 रुपये प्रति बॅग एवढ्या दरामध्ये हा युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.


खर तर जमिनीचा पोत सुधारावा याकरिता युरियाचं वापर आहे.मात्र तो शेतकऱ्यांनी थोडा कमी करावा असा आग्रह सरकार शेतकऱ्यांना धरत आहे. जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी गोल्ड युरियाचं उत्पादन करण्याचे सुद्धा शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे.

मित्रांनो याच प्रमाणे गोवर्धन योजनेच्या अंतर्गत सेंद्रिय खत याचा देखील वापर वाढावा, त्याची निर्मिती वाढावि यासाठी शासनाच्या माध्यमातून 1451 कोटी रुपयांचे देखील एक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे हा देखील एक महत्वपूर्ण निर्णय आहे.

सेंद्रिय खताबरोबरच युरिया गोल्ड च्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढवता येणार आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा हा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता पुढील तीन वर्षे शेतकऱ्यांना माफक दरामध्ये युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Ayushman bharat yojana आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार-मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Ayushman bharat yojana व mahtma fule jan arogy yojna यात झाला मोठा बदल.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची Ayushman bharat yojana यात आता मोठा बदल करण्यात आला असून लवकरच हे बदल झाल्यानंतर नवीन स्वरूपाच्या योजना लागू होणार आहेत.हा निर्णय नागरिकांसाठी महत्वाचा असून देशातील लाखो नागरिकांना आता मोठा फायदा होणार आहे.


चला तर पाहूया योजनेत काय बदक झाला कधी पासून नवीन योजना लागू होणार? कोणत्या नागरिकांना योजनेचा लाभ होणार या बाबतची सविस्तर माहिती.योजना व शेती विषयक माहिती आपल्या मोबाइलला वर मोफत मिळविण्यासाठी आमचा खाली दिलेला whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजनेत बदल झाला असून आता या योजनेअंतर्गत देशातील सर्वांना म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 5 लाख रुपये विमा असलेले संरक्षण आता मिळणार आहे.आता लवकरच कार्ड वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहेत.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निरणार्यापैकी हा महत्वाचा निर्णय आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये राज्याच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तुम्हाला तर माहीतच असेल पूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कवच आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब 1.5 लाख होते आता त्यात बदल झाला असून 5 लाख रुपये एव्हढा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याचा लाभ आता घेता येणार आहे.

अगोदर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ फक्त अंतोदय व केशरी शिधापत्रिका धारकांना देण्यात येत होता आता मात्र राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना हा लाभ मिळणार आहे आणि हि सर्वात महत्वाचा निर्णय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अधिवास प्रमाणपत्र धारान करणाऱ्या सर्व नागरिकांना हि योजना अगदी मोफत मिळणार आहे असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार आहे.

नवीन योजनेचे वैशिष्ट्य नक्की काय आहेत हे पहा.

१) अगोदर फक्त हा लाभ केशरी शिधापत्रिका व अंतोदय शिधापत्रिकांना मिळत होता .आता मात्र सर्वांना हा लाभ मिळणार आहे.

२) पहिले आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब १.५ लाख रुपये मिळत होते. आता संरक्षण प्रति कुटुंब 5 लाख रुपये एवढे करण्यात आलेले.

३) दोन्ही योजनांसाठी आता एकच कार्ड लागू होणार आहे आणि कार्ड वाटप सुद्धा लवकर सुरू होणार आहे.

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत मोठा बदल-लाभार्थ्यांना मोठा दिलास – पहा सविस्तर

४) दोन्ही योजनांच्या अनुशंगाने रुग्णाचा उपचार होणार आहे.

५) महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 96 तर आयुष्मान भारत योजनेमध्ये १२०९ असे एकूण १३५६ उपचार रुग्णांना लागू होणार.

६) मूत्रपिंड शस्त्रक्रिया मर्यादा २.5 हुन ४.५ लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे.

७) महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यात 10 अतिरिक्त रुग्णालयात योजना सुरु करणार.

८) अपघातविमा उपचारांची संख्या 74 वरून आता 184 इतकी वाढविण्यात आली.