pm किसान योजनेचा हप्ता लांबणार | पहा नेमकं कारण आहे तरी काय? | pm kisan 14th installment date
pm kisan 14th installment date :- नमस्कार शेतकरी मित्रांनो,हि बातमी तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे कारण आता युमहाला PM kisan yojna चा पुढील हप्ता म्हणजेच pm kisan 14th installment याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र तो हप्ता मिळणार नाही.
आणि pm kisan च्या १४ व्या हप्त्याची ची सर्व शेतकऱ्यांना आतुरता आहे.मित्रानो घाबरू नका हा हप्ता मिळणार पण वेळेत मिळणार नाही.कारण पीएम किसान सन्माननिधीच्या पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
खरं पाहिलं तर खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना हा हप्ता मिळायला पाहिजे होता .कारण 15 मे ते 15 जून च्या दरम्यान या हप्त्याचे वितरण करायला पाहिजे होत.मात्र बऱ्यापैकी शेतकऱ्याची pm kisan ekyc राहिल्या कारणाने हा pm kisan 14th installment थांबविण्यात आला असावा.शेतकऱ्यांना हे पैसे पेरणीसाठी कमी येतील अशी अपेक्षा होती.
शेतकऱ्यांना साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात या हप्त्याचा वितरण केलं जाईल असं वाटत होत. 22 जून ला हा वाटप होणार होता परंतु अमेरिकेचा पंतप्रधानाचा दौरा असल्यामुळे ती तारीख देखील टाळलेली होती. आणि याच्यानंतर आता 27 जूनला मध्य प्रदेशामधील पंतप्रधानाच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये हा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती तसे प्रकारचे अंदाज लावले जात होते परंतु 27 जून 2023 रोजी पंतप्रधानांच्या मध्य प्रदेश मधील कार्यक्रमांमध्ये पीएम किसान सन्माननीयतेच्या हप्त्याचा वितरण होणार नसल्याबाबतची माहिती आता हाती अली आहे
हि आहे pm kisan 14th installment date | हि तारीख ठरली लगेच पहा
या कार्यक्रमांमध्ये फक्त आयुष्यमान भारतच्या 3.57 कोटी कार्डचा वितरण केलं जाणार आहे आणि पीएम किसान च्या हप्त्याचे पुढील कार्यक्रमांमध्ये नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता वर्तमान ण्यात येत आहे.मात्र या 27 तारखेला सुद्धा pm किसान सन्मान निधी चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार नाही.हा हप्ता साधारणपणे जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जाणार आहे.
शेतकरी मित्रांनो खरं पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत चार महिन्यांमध्ये एक हप्ता अशाप्रकारे वर्षाला तीन हप्ते दिले जातात. एप्रिल मे जून आणि जुलै या चार महिन्यात हा हप्ता हा शेतकरी मित्रांना मिळायलाच पाहिजे .मात्र आता शेतकऱ्यांना हि प्रतीक्षा अजून काही दिवस करावी लागेल.
जून महिन्यात पूर्णपणे जवळजवळ संपलेला आहे आणि या योजनेसाठीचा शेवटचा महिना असणाऱ्या जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्त्याचे वितरण केलं जाईल.किंवा pm kisan 14th installment date हि १० ते २० जुलै दरम्यान असू शकते
ज्याच्यामध्ये मध्यप्रदेश मध्ये एखादा नियोजित कार्यक्रम असेल या नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी यात त्याच वितरण केलं जाणार असल्याची शक्यता असू शकते. मित्रांनो PM KISAN YOJNA हप्त्याचे वितरण करत असताना, राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा दोन हजार रुपयांचा वितरण CM शेतकरी योजनेचा निधी देखील तुम्हाला मिळणार आहे.
त्याच्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत.कर तर पेरणीच्या काळामध्ये या हप्त्याचे वितरण होणे आवश्यक होतं परंतु शासनाच्या माध्यमातून दिरंगाई केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला दिसत आहे.
आता PM KISAN KYC UPDATE करा एका मिनिटात-आता सरकारने काढला नवा पर्याय
PM kisan kyc UPDATE:- शेतकरी मित्रांनो,आता pm kisan samman nidhi yojana मध्ये एक मोठा झाला आहे.बी बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे. या निर्णयामुळे राज्यसह देशातील अपात्र होणारे लाखो शेतकरी आता पात्र होणार आहेत.लाखो शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे.
मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की PM KISAN YOJNA अंतर्गत लाभार्थ्यांना पात्र होण्यासाठी pm kisan ekyc करणं अनिवार्य केलं होत.हे करत असताना फिजिकल वेरिफिकेशन करने तसेच याबरोबर आणखी काही निकष व अटी बांधनकारक करण्यात आलेल्या आहेत. लाखो शेतकऱ्यांचे फिंगरप्रिंट वेरिफिकेशन होत नव्हते त्यामुळे केवायसी देखील होत नव्हती.pm kisan ekyc otp देखील येत नव्हता कारण त्यांच्या आधार कार्ड ला मोबाइलला लिंक नव्हता.
देशातील मोठ्या प्रमाणात pm kisan samman nidhi yojana अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वयोवृद्ध लाभ घेत आहेत आणि अशातच त्यांना kyc लागू केल्यानंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता,ज्यामध्ये त्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रिकने केवायसी करताना त्यांचे बोटाचे ठसे जुळत नव्हते,त्यामुळे त्यांची pm kisan ekyc करण शक्य नव्हतं.आणि त्यांचं आधार update देखील शक्य नव्हतं त्याच बरोबर अशा वयोवृद्ध लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे शक्य होत नाही.
pm kisan kyc
यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी शिबीर आयोजित करण्यात आले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.शेतकऱ्यांना केवायसी करण्याचा आवाहन करण्यात आलं परंतु अशा शेतकऱ्यांची केवायसी कुठेही करणं शक्य होत नाही कारण वरील कारणाने ते शक्य नाही. त्याच्यामुळे हे प्रत्येक शेतकरी आता अपात्र होणं हे खर होत.
आता मात्र या गोष्टीवर तोडगा काढण्यात आला असून आता अशा सर्व शेतकऱ्याची pm kisan kyc करता येणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आता तोडगा काढला आणि मित्रांनो आणि आता kyc नवा मार्ग केंद्र सरकारने शोधला आहे.आता केंद्र शासनाच्या माध्यमातून PM kisan app अपडेट करण्यात आलेले आहे व त्यात नवीन बदल करण्यात आलेले आहेत.आणि या आपलिकेशनच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना केवायसी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
कारण आता pm kisan kyc करताना pm kisan ekyc otp ची तुम्हाला आता गरजच भासणार नाही . किंवा कुठल्याही प्रकारचा बायोमेट्रिक करण्याची गरज नाही.आता फेस व्हेरिफिकेशन चा नवा पर्याय जोडण्यात आला आहे.आणि आता त्या शेतकऱ्याचं फेस वेरिफिकेशन करून त्या शेतकऱ्याचा फोटो घेऊन केवायसी करणं शक्य होणार आहे.
याच्यासाठी 22 जून 2023 रोजी पीएम किसान योजना आपलिकेशन ( pm kisan app)अपडेट करण्यात आलेले आहे.आणि मित्रांनो ही केवायसी करण्यासाठी हे मोबाईल आपलिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला नवीन स्वरूपातील अपडेटेड पीएम किसानच अप्लिकेशन इन्स्टॉल करावा लागणार आहे.या pm kisan app च्या माध्यमातून तुम्ही स्वतःच स्टेटस पाहू शकता त्याच बरोबर स्वतःची केवायसी करू शकता आणि स्वतःचे लॉगिन करून इतरांची केवायसी करू शकता.तर मग आहे न खऱोभर नवीन महत्वाचं उपडेट.
मित्रांनो हि pm kisan app तुम्हाला Google play store वर अगदी मोफत मिळणार आहे त्यावरून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि आपल्या गावातील गरजू राहिलेल्या शेतकऱ्यांनो pm kisan kyc करून द्या.हि kyc तुम्ही स्वतः मोबाइलला वर करू शकता किंवा pm kisan kyc csc केंद्रावर देखील करता येईल.आता तुम्ही ठरवा kyc कुठे करायची
आताच्या घडीची हि सर्वात मोठी घोषणा आहे. namo shetkari yojna 2023 लागू होणार आहे असे आपण सांगितले होते.हि योजना लागू झाल्यास शेतकऱ्याना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार ,अशी जोरदार चर्चा चालली होती.आता मात्र या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वार्षिक 6 हजार रुपयांच्या मानधनांसोबत आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच cm kisan yojna ला मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत आता वार्षिक 6 हजार रुपये असे एकूण 12000 रुपये मानधन मिळणार आहेत.कारण या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) आज 15 जून 2023 रोजी काढण्यात आलेला आहे
namo shetkari yojna 2023
चला तर शेतकरी मित्रानो,या शासन निर्णयाच्या माध्यमातून हि शेतकरी योजना कशाप्रकारे राबवली जाणार ?योजने अंतर्गत कोणते लाभार्थी पात्र होणार ?अर्ज कसा व कुठे करायचा ? पहिल्या हप्त्याचे वितरण कधी केले जाणार? या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याघेणार आहोत.
मित्रांनो ३० मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळीय बैठकीत 2023 च्या बजेटमध्ये केलेली एक महत्त्वाचे अशी घोषणा केली होती.ती म्हणजे शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना शेतकऱ्यासाठी लागू केली जाणार. 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती मात्र त्या बाबतचा ठोस शासन निर्णय अजून पर्यंत आला नव्हता.आता मात्र हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
२०१९ मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी pm kisan yojna हि लागू करण्यात अली होती .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना वार्षिक ६ हजार मिळत होते.हे ६ हजार एकूण चार चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येत होते.आणि मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी मुले शेतकरी हतबल झाला असल्याने त्यांना हक्काचं वाढीव उत्पन्न उपलब्ध करून देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात अली आहे.
या देखील योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये देणार येणार असून तीन तीन महिन्याच्या अंतराने २ +२+२ असे ६ हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत.एकूणच काय तर कमी किसान योजना लागू झाल्यावर शेतकर्याना थेट 12 हजार मिळणार आहेत.या योजनेची अंमलबजावणी आता आज रोजी प्रसारित झालेल्या शासन निर्णया नुसार केली जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी पात्रता काय?
namo shetkari yojna 2023:-या योजनेचा लाभ जर शेतकरी मित्राना मिळवायचा असेल तर काही निकस हे राज्य सरकारच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले आहेत या निकषांची पूर्ती करणारा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना या योजनेसाठी प्रमाण म्हणून वापरण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 2020 मध्ये निर्गमित करण्यात आलेलया आहेत.या योजनेच्या मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून राज्यांमध्ये ही cm किसान योजना राबवली जाणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी/निकष व पात्रता खालील प्रमाणे आहेत.
१) पाम किसान योजनेत पात्र असणारा प्रत्येक पात्र लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहील . २) पाम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केलेला मात्र पाम किसान योजनेसाठी पात्र असणारा लाभार्थी देखील पात्र राहील.
नमो शेतकरी योजना कशी राबविली जाणार त्याची कार्यपद्धती कशी राहणार ?
शेतकरी मित्रानो,पाम किसान योजने प्रमाणेच या योजनेची कार्यप्रणाली असणार आहे.ज्या पद्धतीने चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळते त्याच पद्धतीने या देखील योजनेची प्रक्रिया राहणार आहे.वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.cm किसान योजनेचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाणार आहे.
नमो शेतकरी योजना अर्ज कुठे करावा ?
namo shetkari yojna 2023 : -या योजनेसाठी स्वतंत्र असा अर्ज करण्याची गरज नाही ,कारण ज्या शेतकऱ्याना pm किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्वांना या योजनेत पात्र केलं जाणार आहे. राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी रखुम ठेवलेल्या निधीतून लाभ देण्यात येणार आहे.सध्या या योजनेच्या कार्यप्रणालीसाठी कोणतेही पोर्टल उपलब्ध नाही.
मात्र लवकरच त्यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे अशी सूचना देण्यात अली आहे.pm किसान योजना व cm किसान योजना यांचे पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात यावे व एकाच वेळी त्यांना हे अनुदान मिळण्यास मदत होईल तसेच दोन्ही लाभार्थ्याच्या संख्येत होणारा बदल लक्षात येईल व त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
योजनेच्या निधी वितरणाची कार्यपद्धत कशी असणार?
“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतगधत कें द्र शासनाच्या PM-KISAN योजनेनुसार खालील खालील वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट रकम पाठविण्यात येणार.खालील प्रमाणे खात्यात येणार पैसे.
अ.क
हप्ता
कालािधी (महिना )
रक्कम
1
पहिला हप्ता
एप्रिल ते जुलै
2000 रुपये
2
दुसरा हप्ता
ऑगस्ट ते नोव्हेंबर
2000 रुपये
3
तिसरा हप्ता
डिसेंबर ते मार्च
2000 रुपये
नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी अपात्र होणार
जर तुम्ही pm किसान योजनेत अपात्र असाल तर या योजनेसाठी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता. या काही गोष्टीमुळे शेतकरी अपात्र होऊ शकतात.
१) जर शेतकऱ्यानी pm किसान सन्मान निधी योजनेची ekyc केली नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकता. २) तुम्ही तुमच्या बँक खात्याची kyc म्हणजेच आधार प्रमाणीकरण न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता. ३) तुमचे धार कार्ड अपडेट न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता. ४) तुमचे बँक खाते बंद पडल्यास तुमच्या खात्यात हि रक्कम येणार नाही या कारणाने देखील तुम्ही अपात्र होऊ शकता. ५) तुम्ही लँड शेडींग न केल्यास अपात्र होऊ शकता.
PM KISAN EKYC कशी करायची?
चला तर आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी PM किसान खात्याची ekyc कशी करायची.ekyc करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्राला भेट देऊ शकता.हे केंद्रचालक काही फी घेऊन तुमची ekyc करून देतील.हि प्रक्रिया करायला फक्त ५ मिनिटे लागतात.ekyc करायला जात असताना आपले आधार कार्ड व pm किसान पोर्टल सोबत जोडून असलेला मोबाईल सोबत घेऊन जावे,कारण या मोबाईल वर opt येतो.
बँकेची kyc कशी करावी / बँकेत आधार प्रमाणीकरण कसे करावे?
आता कोणत्याही योजनेची निधी /पैसा तुमच्या खात्यावर येण्यासाठी बँकेची kyc करणे खूपच गरजेचं झालं आहे.कारण आता कोणतेही पेमेंट आधार बेस झाले आहे.तुम्ही बँकेचे आधार प्रमाणीकरण केले नाही तर मात्र तुमच्या खात्यावर येत नाही हे लक्षात घ्यावे.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि बँकेत तुम्हाला kyc अर्ज मिळतो तो अर्ज पूर्ण अचूक भरून बँकेत द्यायचा आहे.त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड जोडायचे आहे.आधार प्रमाणीकरण होण्यासाठी ४ ते ५ दिवसाचा कालावधी लागतो .
पी एम किसान खात्याची लँड शेडींग कशी करायची
लँड शेडींग हि अतिशय महत्वाची आहे यावरून ठरते कि तुम्ही शेतकरी आहेत कि नाही.हि प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे कारण बरेच बोगस शेतकरी/लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. लँड शेडींग करण्यासाठी तुमचा ७/१२ व ८ अ हे घेऊन तुमाला तहसील कार्यालयात भेट द्यायची आहे .तिथे गेल्या नंतर समोरील सर्व प्रक्रिया ते कर्मचारी करून देतात .
तुमचे बँक खाते कसे सुरु करावे ?
खरं पाहाता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे बँक खाते सुरु असणे आहे.कारण जर तुमचे खातेच चालू नसतील तर मात्र तुमच्या खात्यावर पाठविले जाणारे कोणतेच पैसे येणार नाहीत व तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही.तेव्हा बँक खाते कसे सुरु करावे व त्यासाठी कोणाला भेटावे हे आता पाहूया.या साठी तुम्हाला थेट बँकेत जायचं आहे.तिथे गेल्यावर तेथील मॅनेजरला तुम्हाला भेटून तुमचे खाते बंद झाल्याचं सांगायचं आहे.
पुढे तुमचे बँक खाते का बंद पडले हे ते तुम्हाला सांगतील आणि बँक खाते सुरु करण्यासाठी तुमची मदत करतील.तुम्ही बऱ्याच दिवसा पासून बँकेत व्यवहार न केल्याने तुमचे बँक खाते बंद पडू शकते .अशा वेळी तुम्हाला तुमच्या खात्यात १०० रुपये भरणा करायचा आहे.तुमचे खाते आता activate म्हणजे चालू होईल.तुम्ही kyc केली नसेल तरी तुमचे खाते बंद पडू शकते अशावेळी तुम्ही kyc करून घ्या खाते आपोआप सुरु होईल .
pm kisan yojna 2023शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रुपये
pm kisan yojna 14th installmentसर्वानाच मिळणार नाही जाणून घ्या कारण.
नमस्कार शेतकरी मित्रानो,आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी .आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात pm kisan sanman nidhi yojna चा १४ वा हप्ता जमा होणार आहे. 14 व्या हप्त्याची आता सर्वच शेतकरी आतुरतेने वाट पहात आहेत..
मात्र त्यासाठी शेतकऱ्याना ३ काम करायची आहेत.मात्र त्याशिवाय शेतकऱ्याना हा हप्ता मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यानी नोंद घ्यावी.१०० % हे ३ काम केल्या शिवाय तुम्हाला १४ वा मिळणार नाहीहे मात्र नक्की आहे चला तर जाणून घेऊ कोणते आहेत ते ३ काम.
चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती, तुम्हाला pm kisan yojna 14th installment किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लेख शेवटपर्यंत नक्की वाचा
अतिशय महत्वाचे काम
तुम्हालाच तर माहीतच आहे,केंद्र सरकारच्या माध्यामातून हि योजना चालविली जात असून ,प्रति वर्ष, प्रति शेतकऱ्याला वर्षांसाठी ६००० हजार रुपये मिळत असतात.आता मात्र शेतकऱ्याना प्रति वर्ष १२००० हजार रुपये दिले जाणार आहेत कारण आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू केली गेली आहे.
pm kisan yojna 14th installmentसाठी शेतकऱ्याना करायची आहेत ३ काम .
पहिले काम :- land seeding no :- सर्वात महत्वाची बाब म्हणजे लँड सीडींग आहे .बऱ्याच लोकांना या बाबत अजून पर्यंत काहीच कल्पना नाही,आणि याच कारणाने बऱ्याच शेतकऱ्याचे मागील काही हप्ते थांबविण्यात आहे आहेत..
land seeding हा सातबारा शी संबंधित एक क्रमांक असून तो pm kisan sanman nidhi yojnaa साठी अतिशय आवश्यक आहे..तो क्रमांक तुम्हाला तहसील कार्यालयात मिळेल तहसील कार्यालयात जाताना आपला ७/१२ व आधार कार्ड सोबत घेऊ जा. पुढील प्रक्रिया तहसील कार्यालय करेल
दुसरे काम :- pm kisan sanman nidhi yojna e-kyc हि बाब देखील अतिशय महत्वाची असून जो पर्यंत आपण ekyc करणार नाही तो पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला किंवा लाभार्थ्याला pm व namo शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर कोणत्याही csc केंद्रावर जाऊन kyc करून घ्यावी
तिसरे काम :- बँक खाते आधार प्रमाणीकरण ( Adhar card seeding with bank account ) आता एक गोस्ट समजून घ्या जर तुम्ही पहिले २ काम केले मात्र तिसरे काम केले नाहीत तर मात्र तुम्हाला pm किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे अजिबात मिळणार नाहीत.
कदाचित तुम्हाला माहिती नसेल आता प्रत्येक bank payment आधार बेस झाली आहे.सरकारी योजनेचा कोणताच निधी तुमच्या खात्यावर अजिबात येणार नाही.
कारण आता payment हि आधार बेस असल्या कारणाने सरकार पाठवत असलेले पैसे तुमच्या खात्यावर येणारच नाहीत कारण तुम्ही तुमचे खाते adhar link नाही. जर तुमचं हे काम राहील असेल तर लगेच करून घ्या
जर हे ३ काम लवकरात लवकर करून घेतले तर मात्र तुमच्या खात्यात २००० हजार नाहीतर ४००० हजार रुपये येणार आहेत .आणि आनंदाची बातमी अशी कि may च्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यात जमा होणार आहेत
Pm kisan yojnaजाणून घ्या सविस्तर
हि योजना राज्यातील शेतकऱ्याच बळकटीकरण करण्यासाठी केंद्र सरकार कडून राबविण्यात येत असून राज्याचं कृषी विभाग याची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत आहे..
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी 6000 हजार एव्हढी रक्कम 100 %अनुदानावर दिली जाते.हे 6000 हजार एकाच वेळी न देता 4-4 महिन्याच्या अंतराने 2 – 2 हजार रुपये आशा प्रकारे वितरित केली जाते.
आता पर्यंत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.मात्र आता बरेच शेतकरी या योजनेपासून बाद होत आहेत.कारण आता काही बोगस शेतकऱ्यांवर सरकार नजर ठेवून असून त्यांना या पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही..
बरेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत मात्र वरील 3 काम शेतकऱ्यांनी केले नसल्याने मागील काही हप्त्याचा त्यांना लाभ दिला गेला नाही..