शेतकऱ्यानो सावधान -हे किटकनाशक वापरल्यास होईल कार्यवाही
वापरण्यास बंदी घातलेले कीटकनाशक
नमस्कार शेतकरी मित्रानो,ही बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. कारन आज आपण भारत सरकारने बंदी घातलेली किटकनाशक जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना शेती करायची म्हटल की, शेतात येणाऱ्या विविध रोगाचा,विविध किटकाचा नायनाट करावा लागतो, अन्यथा शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नात शेतकऱ्यांची उपजीविका होने कठिन आहे.

महामेश योजना जिल्हानिहाय अंतिम यादी इथे पहा
जर शेतकऱ्यांना शेतीमधे भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल तर किड/किटक नियंत्रण करणे अतिशय गरजेचे आहे.मात्र शेतकऱ्यांना होणाऱ्या विषबाधेचा विचार करता भारतीय सरकारने काही किटकनाशकावर बंदी घातली आहे…
भारत सरकारने दिनांक १८/५/२०२० रोजच्या राजपत्रानुसार १५ कृषी रसायनांवर बंदी घातली आहे
भारत सरकारने वरील राजपत्रानुसार खाली नमूद केलेले निवडक घटकावर बंदी घातली आहे
वापरण्यास बंदी घातलेले कीटकनाशक यादी
| क्र. | कीटकनाशके |
|---|---|
| 1 | असिफेट |
| 2 | बेनफ्युराकार्ब् |
| 3 | कार्बोफ्युरॉन |
| 4 | क्लोरपायरीफॉस |
| 6 | डायकोफॉल |
| 7 |
मॅलॅथिऑन |
| 8 |
मिथोमिल |
| 9 |
मोनोक्रोटोफॉस |
| 10 |
क्विनॉलफॉस |
| 11 |
थिओडिकार्ब् |
आता सर्व शेतकऱ्यानी लक्षात घ्यावे कि,या पुढे मात्र भारत सरकार कृषी विभागा माध्यमातून मोठी कार्यवाही होणार असून जून महिन्यात सर्व शेतकऱ्याना सूचना दिली जाणार आणि त्यानंतर या सरकारने वापरण्यास बंदी घातलेल्या कीटकनाशकाची विक्री ,वाहतूक सोबतच वापर करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो वा कीटकनाशक उत्पादक कंपनी कोणाचाही विचार केली जाणार नाही असे कृषी मंत्र्याकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे . .
Users Today : 4
Users Yesterday : 10
Users This Month : 220
Total Users : 26458
Views Today : 5
Total views : 43098
Who's Online : 0