sanjay gandhi niradhar yojna :-नमस्कार मित्रांनो,.आज मंत्रिमंडळात निर्णय भरपूर निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामधला हा एक मंत्रिमंडळ निर्णय ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती योजनाया बाबतचा आहे.आजचा सरकारचा हा निर्णय फारच महत्वाचा ठरणार आहे.
त्यासंदर्भातला हा निर्णय नेमका काय आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहे तर लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.आणि अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहिती आपल्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
sanjay gandhi niradhar yojna व श्रावणबाळ योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावणबाळ निवृत्ती योजना या बद्दल तुम्हाला तर माहीतच असेल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेना आणि श्रावण बाळ योजना यामध्ये आता मानधनात वाढ होणार आहे.
निराधार महिला व पुरुषांना आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतुन दरमहा 500 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आज हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या या दोन्ही योजनेत 1000 हजार रुपये इतके मासिक अर्थसाह्य देण्यात येते आता त्यात 500 रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते मानधन 1500 रुपये इतके होणार आहे. एक अपत्य असल्यास या विधवा लाभार्थ्यांना सध्या 1100 तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थींना 1200 इतके मासिक अर्थसहाय्यद देण्यात येते.आता या अनुदानात अनुक्रमे आता 400 रुपये व 300 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे सादर योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्त्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनांत मिळून 40 लाख 99 हजार 240 लाभार्थी आहेत निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजर 400 कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यताता देण्यात आलेली आहे.
Users Today : 4
Users Yesterday : 3
Users This Month : 158
Total Users : 25011
Views Today : 4
Total views : 41281
Who's Online : 0