येत्या ६ दिवसात epik pahani करा नाहीतर होतील हे ५ नुकसान.
शेतकरी मित्रानो,हि बातमी अतिशय धक्कदायक आहे.जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्ही epik pahani केली नसेल तर मात्र तुमचे खूप मोठे नुकसान होणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर ईपीक पाहणी करून घ्या.चला तर शेतकरी मित्रानो आपण आज पाहूया काय आहे अंतींम तारीख? आणि काय नुकसान होऊ शकतात? मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती व योजना जर मोबाइलला वर पाहिजेत असतील तर मात्र तुम्ही आमचा whtasapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.


शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
राज्य सरकारने मागील काही वर्षा पासून ईपीक पाहणीचे काम शेतकऱ्यांना सोपविले असून ईपीक पाहणी न केल्यास मात्र आता काही योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.ईपीक पाहणी करणेसाठी आता फक्त ५ दिवस राहिले असून येत्या ५ दिवसाच्या आत ईपीक पाहणी करून घ्यावी लागणार आहे.नाहीतर एकूण ५ नुकसान होणार आहेत.
कोणते नुकसान होणार ?
१) पीक विमा मिळणार नाही.
२) पी.एम.किसान योजनेत अडथळा
३) पीककर्ज मिळण्याचं अडचण
४) अतिवृष्टी नुकसान किंवा कोरडा दुष्काळ मदत मिळणार नाही.
५) सरकारचे कोणतेच अनुदान मिळणार नाही.
काय करावे लागणार ?
वरील सर्व बाबी साठी शेतकऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकते तेव्हा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ईपीक पाहणी करून घ्यावी.कारण पूर्वी तलाठी / पटवारी ७/१२ वर पेरे चढवत होते मात्र आता सरकारच्या मते ईपीक पाहणीच्या माध्यमातून पेरे चढवायचे आहेत.आणि शेतकऱ्यांनि पेरे चढवणे बंधनकारक आहेत.

Users Today : 119
Users Yesterday : 77
Users This Month : 1467
Total Users : 28343
Views Today : 219
Total views : 46594
Who's Online : 0